Browsing Category

शासकीय

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता “जीवन गाणे गातच जावे”

 कोल्हापूर :प्रतिनिधी दि. १२ ऑगस्ट:  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमीत्त, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक "जीवन…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम हेरिटेज वॉकने सर्वांचे लक्ष वेधले

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर दि.10:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे.  याच्या जनजागृतीसाठी आज पोलीस कवायत मैदान ते टिळक स्मारक दरम्यान हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले…

ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुनच स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ७ ऑगस्ट : भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करुनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.            …

मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचे मुंबई येथून मालदीवकडे प्रयाण

मुंबई : प्रतिनिधी दि. 4 जुलै: मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून मालदीवकडे प्रयाण केले.              यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, …

लोकमान्य टिळकांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वराज्यभूमी, गिरगांव चौपाटीवरील स्मृतीस्थळी लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि ३ ऑगस्ट : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             साहित्यरत्न, लोकशाहीर…

महसूल विभाग शासनाचा कणा

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन…

महसूल दिन कार्यक्रमात गुणवंताचा गौरव

रत्नागिरी :अस्लम खान दि. ०२ :- महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार खाते आहे. सर्व लोकांच्या जीवनाला स्पर्श करणार खात आहे.  विविध कामांसाठी नागरिक आणि शेतकरी आपल्याकडे मोठया अपेक्षेने आपली गाऱ्हाणी घेऊन येत असतात ती सकारात्मक…

क्षयरोग दुरीकरणासाठी लोकसहभाग घ्यावा

पुणे : प्रतिनिधी दि. 29 जुलै: नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी…

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय

मुंबई : प्रतिनिधी दि. 29 : मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.             राज्यपाल श्री.…