Browsing Category

राजकीय

‘बहुजन हिताय’साठी व्यापक आघाडीची गरज:डॉ.हुलगेश चलवादी

पुणे: प्रतिनिधी दि.१३:राज्यातील आणि देशातील बहुजनांच्या कल्याणासाठी 'बहुजन हिताय'चा विचार करणाऱ्या राजकीय पक्षांची व्यापक आघाडी गरजेची आहे,असे मत बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही…

सरपंच ते जिल्हा परिषद सदस्या; कसबा गटात विशाखा कुवळेकर यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१२: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी मानली जाते, तर जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख आहे. हीच यशस्वी राजकीय वाटचाल पूर्ण करत कडवई गावच्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी…

कडवईत ठाकरेंच्या शिवसेनेचा झंझावात; संतोष थेराडे यांची विजयी हॅट्ट्रिक, दोन हजार मतांनी दणदणीत विजय

कडवई: नियाज खान दि.१२: कडवई जिल्हा परिषद गटातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असताना ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार शक्तिप्रदर्शन करत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. शिवसेनेचे उमेदवार संतोष भागोजी थेराडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत…

कडवई–धामणी जि.प. गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा; दत्ताराम लाखण ३२६५ मतांनी विजयी

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवई–धामणी जिल्हा परिषद गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तसेच कुचांबे गावचे सुपुत्र दत्ताराम लाखण यांनी ३२६५ मतांच्या भक्कम आघाडीने दणदणीत विजय मिळवत…

कडवई–साडवलीतील पराभव संशयास्पद; महायुतीच्या वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी :भाजप नेते सुर्यकांत…

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अस्तित्वात असतानाही चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कडवई व साडवली जिल्हा परिषद मतदारसंघात अधिकृत उमेदवारांचा झालेला पराभव…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

रत्नागिरी: नियाज खान दि.४: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी…

मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ:हेमंत पाटील

पुणे:प्रतिनिधी दि.४:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, दूरदृष्टीपूर्ण आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे भारत आज जागतिक व्यापारात अधिक सक्षम, प्रभावी भागीदार म्हणून उदयास येतोय. भारत–युरोपियन संघ (ईयू) यांच्यात…

उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात दादांच्या कार्यकर्तृत्वावर…

पुणे: प्रतिनिधी दि.४: पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज तारदाळ-खोतवाडी येथे रोड शो

इचलकरंजी: विजय मकोटे दि.३१: कोरोची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने रविवार १ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तारदाळ येथे येत आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तारदाळ-खोतवाडी…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व अजितदादा पवार यांना शहर काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात…