गडनदी संरक्षण भिंतीसाठी रातांबी गावातील ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार.
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि .४: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावातून गडनदी वाहते . पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामूळे नदीचे पाणी गावात शिरत असल्यामुळे नदीला संरक्षण भिंत बांधावी असे नागरिकाची मागणी आहे .या संदर्भात येथील नागरिकांनी…