सुर्यकांत साळुंके यांनी गडनदीतील स्वखर्चाने काढला गाळ.
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि ५ जुन: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावामधुन वाहत असलेल्या गडनदीतील पाणी पावसाळ्यात गावामध्ये शिरत असल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना जिव मुठीत घेऊन रहावे लागत होते. हि गंभीर बाब लक्षात घेवून आणि सामाजिक…