जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचे काम चांगले
रत्नागिरी :नियाज खान
दि.2 : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले.
केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23…