शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ, रस्ता असून बस नाहीत.

देवणी (लातूर ):सरदार शेख दि १ :  शालेय विद्यार्थाना  शिक्षणासाठी उदगीर शहरात जा ये करावे लागत असते परंतु उदगीर आगारातून वेळेत आणि कमी बस सेवा असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जाण्या येण्याची फार अडचण निर्माण झाली आहे वेळेत…

आय.जी.एम. रुग्णालय मधील अद्ययावत सुविधा त्वरित सुरू करण्यास भारतीय जनता पार्टीला यश –

इचलकरंजी.:हबीब शेखदर्जी  दि १ : इचलकरंजी शहरासह पंचक्रोशीतील  नागरिकांनासाठी  संजीवनी ठरलेले आय. जी. एम. हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन व अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग बंद होते ते तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज भारतीय जनता…

घोडावत विद्यापीठास उत्कृष्ट विद्यापीठासह पायाभूत सुविधा,ग्रीन कॅम्पस पुरस्कार

जयसिंगपूर:राम आवळे  दि 29 ऑडो॔र कॉम यांचेकडून संजय घोडावत विद्यापीठास उत्कृष्ट विद्यापीठासह पायाभूत सुविधा, ग्रीन कॅम्पस पुरस्कार प्राप्त झाला. हॉटेल रेडिसन ब्ल्यू पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विश्वस्त विनायक भोसले यांनी ऑडो॔र कॉम चे…

हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन

रत्नागिरी,:नियाझ खान दि.30 : कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे सभासद शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना

हुपरी :सलीम मुल्ला- दि ३० :वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणार्‍या नामवंत संस्थेच्या वतीने आयोजित ऊसशेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीरासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; नमो 11 सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ

रत्नागिरी:सचिन पाटोळे  दि.30: सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी…

इस्लामपूर उर्दू हायस्कूल अपहार प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर

इस्लामपुर: प्रतिनिधि दि:३०: नोव्हेंबर: इस्लामपूर उर्दू हायस्कूल मध्ये बोगस संचालक मंडळ व सभासद तयार करून इस्लामपूर येथील उच्चभ्रू ज लोकांनी शाळेमध्ये रक्कम रुपये एक करोड पर्यंत अपहार केल्याचे उघडकीस आले आहे त्या संदर्भात इस्लामपूर येथील…

संविधान तर श्रेष्ठ !अंमलबजावणीचे काय ?

आज आपला देश संविधानानुसार चालला आहे का हा खरोखर सर्व भारतीयांना अ़ंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा प्रश्र्न आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रश्न जवळपास सर्वांच्याच मनात यायला हवा. आणि साहजिकच तमाम देशवासियांनी हा विचार केला पाहिजे. खरे पाहता…