हे तर गृहमंत्रालयाचं मोठं अपयश कोल्हापुरातील घटनेवरून सुप्रिया सुळे संतापल्या
मुंबई:प्रतिनिधि
दि:०७:जून: राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना…