शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज
रत्नागिरी: नियाझ खान
दि.९ :- शासनाच्या विविध योजनांअंतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज आहे.भारतीय राज्य घटनेने दिव्यांगांचा विकास करण्यासाठी, विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या…