जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ स्थापन
रत्नागिरी, दि. 2:
‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट स्थापन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. या उपक्रमासाठी समाजकल्याण विभागाचा भक्कम…