Browsing Category

रत्नागिरी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शिबिरात २६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी : अस्लम खान दि.  २८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे ० ते १८ वयोगटातील मुलांकरीता…

तळेकांटे गावातील विधवा प्रथा बंद करण्याबाबत ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे यांच्या कडून निवेदन

देवरुख : अजित गव्हाणकर दि. २८ :   महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचे कुंकू पुसले जाते, हाता मधला हिरवा चुडा फोडला जातो . सौभाग्याचे सगळेच अलंकार सामाजिक दृष्टिकोनातून हिसकावून घेतले जातात. या सामाजिक प्रथा बंद करणे कायद्याच्या…

ग्रृप ग्रामपंचायत राजिवली कार्यक्षेञातील बी एस एन एल मोबाईल टाॅवरचा लोकर्पण सोहळा

संगमेश्वर : सचीन पाटोळे दि. ७जून : ग्रृप ग्रामपंचायत राजिवली कार्यक्षेञातील बी एस एन एल मोबाईल टाॅवरचा लोकर्पण सोहळा बहुसंख्य नागरीकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहामधे पार पडला. पंचकृषीतील ग्रामस्थांचे कित्येक स्वप्न होते की भैरवगडाच्या…

जिल्हा काँग्रेस आय वरिष्ठ उपाध्यक्ष यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

संगमेश्वर :नियाज खान दि: ५ जून :रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आयचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संगमेश्वर धामणीनजीकच्या हॉटेल सनराईज च्या सभागृहामध्ये जल्लोष व उत्साहवर्दक वातावरणात संपन्न…

दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतींसह पंचायत समित्याही ५ टक्के निधी खर्च करणार

रत्नागिरी : अस्लम खान दि. 03 : दिव्यांगांचे प्रश्न दुर्लक्षित होता कामा नये. ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर  5 टक्के निधी या समाजघटकासाठी खर्च करुन रत्नागिरी जिल्हा राज्यापुढे आदर्श निर्माण करेल असा संकल्प करुन या. यासाठी…

कडवई जिल्हा परिषद गटात शिवसंपर्क अभियान मोठ्या जल्लोषात संपन्न

आरवली : सचिन पाटोळे दि. २७ मे.शिवसेना पक्षप्रमुख व  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ह्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून रत्नागिरी - सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या…

नाम फाउंडेशन कडून संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर आणि भडकंबा येथे नदी गाळ उपसाला सुरुवात

संगमेश्वर:- नाम फौंडेशन व शृंगारपुर ग्रामपंचायत ता-संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने नाम चे जलनाम योजनेतून गाळ उपसा कामास सुरुवात झाली. सिद्धिविनायक वरचीवाडी विकास मंडळ यांचे लोकसहभागातून ब्राह्मणनदी ब्रीज ते गीरकोंड नदी पात्रातील गाळ…

मिरजोळे येथील विमानतळासाठी भूसंपादन चर्चा यशस्वी – उदय सामंत

रत्नागिरी : अस्लम खान दि.21:- रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे.  शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत.  या संदर्भातील जमिनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी…

रत्नकृषी महोत्सवाची सांगता

रत्नागिरी : अस्लम खान दि.२२ मे - तीन दिवस चाललेला रत्न कृषी महोत्सवाची सांगता झाली .आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…

रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड

संगमेश्वर : सचीन पाटोळे संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि हिरीरीने प्रत्येक विषयामध्ये सहभाग दाखवणारे काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पेळणारे अनिरुद्ध कांबळे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्ष…