Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.
…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
रत्नागिरी: नियाज खान
दि.४: जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी…
रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे काळाची गरज: मिरज उपविभागीय…
सांगली: अय्यान पटेल
दि.४: भारतामध्ये रस्ते अपघातात प्राण गमावण्याचे प्रमाण हे इतर कोणत्याही अपघाती घटनांपेक्षा सर्वाधिक असून, हे रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन मिरज उपविभागीय…
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार…
मुंबई: प्रतिनिधी
दि.: ४ : “महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा हा करार शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण…
नूतन ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’बाबत जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर,: रेणू पोवार
दि. ०३ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत सीपीआर रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'संपूर्ण सुरक्षा केंद्रा'चे (SSK) उद्दिष्ट आणि तेथील सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक…
जन्म-मृत्यू नोंदी विहीत वेळेत करा; विलंब झाल्यास कारवाई
कोल्हापूर,: रेणू पोवार
दि.०३ : शासकीय संस्थांमध्ये जन्म किंवा मृत्यू झाल्यास त्याची नोंद त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कामात हलगर्जीपणा झाल्यास आणि नोंदी एका वर्षापेक्षा जास्त काळ…
जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी राज्य शासन तत्पर :कौशल्य…
मुंबई: प्रतिनिधी
दि.३: जगतिक पातळीवर विविध क्षेत्रात अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. राज्यात लागू करण्यात आलेली 'पीएम सेतू योजना'…
नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.३: प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी 'सरहद, पुणे' आणि 'महाराष्ट्र सदन, नवी…
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-6’चे…
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.३:भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-6)…
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; महिला उद्योजकता, आरोग्य, पायाभूत सुविधा व…
मुंबई: प्रतिनिधी
दि.३: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि…