Browsing Category

शासकीय

इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार

मुंबई: प्रतिनिधी दि.६:  इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे 300 खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबत शासन सकारात्मक असून, अत्याधुनिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य…

तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व : योग संस्थेच्या संचालिका हंसाजी…

मुंबई: प्रतिनिधी  दि.६: आज जग झपाट्याने तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असून नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र, ही प्रगती साधताना आपले मन आणि शरीर सुदृढ आहे का, याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ माहिती ऐकणे पुरेसे नसून ती…

बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले उपक्रम राबवा : शालेय शिक्षण…

मुंबई: प्रतिनिधी दि.६: येणारे वर्ष हे बालभारतीच्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.      …

जनगणना २०२७ अंतर्गत ‘स्व-गणना’ प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी दि.६: भारत सरकारच्या जनगणना २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना  प्रक्रियेत राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.…

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.६: जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बियाणे व…

डिजिटल युगात ‘सायबर प्रतिकारशक्ती’ काळाची गरज, राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथन  

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.0६: समाज माध्यमांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर…

मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.0५:  जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मे अखेरपर्यंत नाले सफाईची कामे पूर्ण करून प्रशासनाला तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांसाठी निश्चित केलेल्या निवारागृहांमध्ये…

माती परीक्षणाच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन

 सांगली:अय्यान पटेल दि.५: कृषी विभागाकडून सांगली येथील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खरीप पिके घेण्याअगोदर माती परीक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. तसेच माती परिक्षणाचे फायदे कोणते होतात,…

अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.०४: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या…

मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा : समन्वयक मयूर चंदने

मुंबई: प्रतिनिधी  दि.४: मानवाने कोणतीही संधी नाकारण्यापेक्षा ती स्वीकारून स्वतःचा विकास साधावा. 'जस्ट डू इट' आणि 'ट्रेन युअर माईंड अँड चेंज युअर ब्रेन' हे मंत्र आत्मसात करावे. मनाचे नियोजन करा आणि मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा,…