Browsing Category

शासकीय

आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्वतयारी १५ दिवसात पूर्ण करा; अलमट्टी व हिप्परगीबाबत स्ट्राँग मॉनीटरींग…

 कोल्हापूर:प्रतिनिधी दि.११: मान्सून २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात…

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे मंत्री राणे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी दि.११: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील वीज…

राष्ट्रीय लोकअदालतीत साडेतीन हजार प्रकरणे निकाली,13 कोटी 55 लाख रूपये दंड वसूल  

 सांगली: अय्यान पटेल दि.११:  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील दावापूर्व ३१७३ प्रकरणे तडजोडीने, तसेच सर्व…

भारताची जनगणना २०२७ करिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक…

इचलकरंजी: विजय मकोटे दि.८: जनगणना २०२७ करिता इचलकरंजी शहरासाठी एकुण ४९६ ब्लॉक तयार करणेत आलेले आहेत.      या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दि.१६ मे ते दि.१४ जुन २०२६ या कालावधीत घरगणना करणेत येणार असुन याकरिता इचलकरंजी महानगरपालिका…

सीपीआरमधील ‘संपूर्ण सुरक्षा कक्षा’चा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.०७: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही आणि सिफिलीस प्रतिबंधात्मक मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे…

पन्हाळगड परिसरात १० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.८: पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) समोरील तलावा शेजारी असलेले बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले आहे. सादोबा दर्गा ट्रस्टींनी येत्या दोन दिवसात अतिक्रमण काढून न…

टेक वारी २.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: प्रतिनिधी  दि.८: विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल…

सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा

मुंबई: प्रतिनिधी  दि.८: एखाद्याने केलेली टीका आपण स्वीकारलीच नाही, तर तिचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन गौतम बुद्धांच्या बोधकथेतून समोर येतो. टीकेकडे नकारात्मकतेने न पाहता शांतपणे, संयमाने आणि…

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न  

 सांगली: अय्यान पटेल दि.७: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे घेतला.       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात…

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

 सांगली: अय्यान पटेल दि.७: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. यामध्ये…