सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘भव्य आक्रोश मोर्चा’

सोलापूर : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट :केंद्रातील भाजप सरकारच्या 'सुलतानी' संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने  मंगळवारी (२ ऑगस्ट)…

ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इचलकरंजी - संजय आंबे दि. ३ ऑगस्ट :भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने समाजातील…

रत्नागिरी उपपरिसरमधील पर्यावरणशास्त्र विभागाची क्षेत्र भेट

रत्नागिरी- सचिन पाटोळे दि. १ ऑगस्ट : पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक डॉ अरूण चांदोरे, संशोधक डॉ कुमार विनोद गोसावी व पर्यावरणशासस्त्र…

डी.के.टी.ई. च्या प्रा. दिपाली ढंग यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी :विजय मकोटे दि ३० जुलै इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका दीपाली ढंग यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व्दारे इलेक्ट्रॉनिक्स…

अंगणवाड्यांना ग्रामपंचायत तर्फे गॅस कनेक्शन आणि डिजिटल वजन काटे

रत्नागिरी : अस्लम खान दि .२९ जुलैै :  कोतवडे गावातील सर्व अंगणवाड्यांना  ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे च्या माध्यमातून  गॅस कनेक्शन व डिजिटल वजन काट्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.                      कोतवडे गावामध्ये उंबरवाडी, मुस्लिमवाडी,…

बार्टी पुरस्कृत एम.सी.ई.डी. मार्फत मोफत “हायटेक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

कोल्हापूर : प्रतिनिधी दि.२९  जुलै:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर अंतर्गत दोन महिने कालावधीचा नि:शुल्क अनिवासी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण "आयटी…

क्षयरोग दुरीकरणासाठी लोकसहभाग घ्यावा

पुणे : प्रतिनिधी दि. 29 जुलै: नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी…

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय

मुंबई : प्रतिनिधी दि. 29 : मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.             राज्यपाल श्री.…

सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. 29जुुलै : कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणारी सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी…

शालेय बालक कामात व शिक्षण अधिकारी मात्र कोमात

रत्नागिरी : अस्लम खान दि. २९ जुलै : जिल्हातील 14 वर्षां खालील मुले कुणीही शालाबाह्य नसल्याची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा कडक आदेश दिला होता. पण तरीही जिल्ह्यामध्ये शालाबाह्य मुले नसल्याचा डंका पिटला गेला. मात्र 14 वर्षांचा…