मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा फटका; आरवलीतील भोसले कुटुंबाची भातशेती सलग दुसऱ्या वर्षी…
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि .१२ : – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावातील शेतकऱ्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट व निकृष्ट नियोजनामुळे मोठा फटका बसत आहे. महामार्गालगत असलेल्या भोसले कुटुंबाच्या भातशेतीत…