Browsing Category

सामाजिक

कबनूरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात

कबनूर :चंदुलाल फकीर दि. १९ जून:कबनूर येथे शेतकरी बांधव,ग्रामस्थ व नागरिकांच्या उपस्थितीत कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. झेंडा चौकात संजय लिगाडे यांच्या  मानाच्या बैलाने कर तोडली. बेंदूर सणनिमित्त गावातील घरोघरी बैलांचे औक्षण व…

नियोजित हातकणंगले- इचलकरंजी रेल्वे मार्ग रद्द करा

कबनूर : चंदुलाल फकीर दि. १८ जून नियोजित हातकणंगले -इचलकरंजी ८ कि.मी.चा रेल्वे मार्ग रद्द करून सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा असे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्षना जरदोष यांना इचलकरंजी रेल्वे मार्ग विरोधी कृती समितीच्या…

रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन करिता इचलकरंजीतुन हजारो भाविक जाणार

इचलकरंजी संजय आंबे दि. १८जून : येथील श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन रामजन्मभूमी आयोध्या येथे करण्यात येणार आहे.…

कर्नाटक काँग्रेस चे प्रवक्ते,आ. नागराज यादव यांची मुस्लिम बोर्डिंगला भेट

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ९जून :कर्नाटक काँग्रेस चे प्रवक्ते,आमदार नागराज यादव यांनी कोल्हापूर येथे श्री अंबाबाई देवी (महालक्ष्मी) चे दर्शन घेतले.या वेळी आशकिन आजरेकर ,बेळगाव काँग्रेस चे दीपक पाटील, ॲड. तोफिक मोमीन,शेखर शेट्टी, समीर…

सामाजिक कार्यकर्ते. दस्तगीर.बाणदार बाबा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कबनूर -चंदूलाल फकीर दि.८ जून : ऑल इंडिया ह्यूमन राइट्स दिल्ली पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर युनिटचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्तेडी.ए.बाणदार बाबा यांचा आज ५९ वा वाढदिवस कबनूर येथील मराठी शाळेजवळील ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…

भरत शिंदे पर्यावरण व पशु संवर्धन राज्यस्तरीय मित्र पुरस्काराने सन्मानित

अतिग्रे: प्रतिनिधी दि: ५ जून  : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावचे भरत सहदेव शिंदे यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त कार्यालय मिरज, महाराष्ट्र शासन उपवन संरक्षण कार्यालय वन…

आंबेडकरी विचार हिच नवनाथ रणखांबेंच्या प्रेम उठावाची प्रेरणा –

ठाणे : प्रतिनिधी दि. ६ जून :अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. आंबेडकरी प्रेम कविता ही निखळ प्रेम कविता नसते, तर तिच्यातूनही सामाजिक बांधिलकीचा गंध दरवळत असतो. विचार…

केवळ महापुरूषांच्या घरात जन्माला आल्याने दैवत्व प्राप्त होत नाही!

मुंबई : प्रतिनिधी २९ मे महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान…

धरणगुत्ती ग्रामपंचायतीनेही केला विधवा प्रथा बंदचा ठराव

शिरोळ : विजय धंगेकर दि. २५ मे.धरणगुत्ती ग्रामपंचायतीने नेहमीच शासनाच्या आदेशाचे ठराव करुन त्याचे पालन केले आहे. गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने केला असून त्याची अंमलबजावणी निश्चितपणाने केली जाईल. समितीच्या माध्यमातून…

रत्नकृषी महोत्सवाची सांगता

रत्नागिरी : अस्लम खान दि.२२ मे - तीन दिवस चाललेला रत्न कृषी महोत्सवाची सांगता झाली .आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…