Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश सुरू
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राधानगरी, गगनबावडा, शिरोळ व मसूदमाले ता. पन्हाळा येथील एकूण ४ शासकीय निवासी शाळांमध्ये सन २०२६-२७ या…
‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा
ठाणे: प्रतिनिधी
दि.२७: जवळपास ९५०० विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या ५९ ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे…
कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी…
सेवा हक्क दिनानिमित्त कडवईत ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’चे उद्घाटन
कडवई :दीपक तुळसणकर
दि २८ एप्रिल २०२६: आज रोजी सेवा हक्क दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत कडवई येथे लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभपणे मिळाव्यात यासाठी “आदर्श आपले सरकार सेवा केंद्र”…
महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्यास…
मुंबई : प्रतिनिधी
दि.२७: महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ( २०२६ – २०२७ ), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने संपादक नवनाथ रणखांबे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहास…
बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसारख्या आव्हानांना सामोरे जात अधिक सज्जतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कलिना येथील सशस्त्र…
असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू: मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली…
‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा 'महाचतुर एआय चॅटबॉट' हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…
नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी…
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून…
महाराष्ट्र महापौर परिषदेत महापौरांच्या अधिकार व निधी प्रश्नांवर सखोल चर्चा
मुंबई: प्रतिनिधी
दि. २६ एप्रिल २०२६ :
मुंबई येथे आज महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी सभा उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षा तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या प्रमुख…