Browsing Category

रत्नागिरि

पाणीपुरवठ्यासाठी कुटगीरी येडगेवाडी ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाचा इशारा

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.२६: ग्रुप ग्रामपंचायत राजिवली अंतर्गत कुटगीरी येडगेवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गणपत येडगे, अनंत येडगे,…

रत्नागिरीत अवैध गोवंश मांसप्रकरणी कारवाई; ५१.५ किलो गोमांस जप्त, एकाला अटक

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि. २७ : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश मांस बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त केले असून एका संशयिताला अटक केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ४८० रुपये…

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे…

रत्नागिरी : नियाझ खान  दि. १९ : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…

मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेण्या पाणी साठ्याबाबत प्रशासनाला अंतिम इशारा; दुर्लक्ष झाल्यास बेमुदत…

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.१२: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेरशेत गावाजवळील हॉटेल विसावा परिसरात महामार्गाच्या अर्धवट व सदोष कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून…

२५ वर्षांपासून पोलीस पाटील नाही; रातांबी गाव प्रशासनाच्या विस्मरणात? ग्रामस्थांचा तहसीलदार, प्रांत व…

संगमेश्वर, :सचिन पाटोळे  दि.१२: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी या महसुली गावात गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असून प्रशासनाच्या उदासीन आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना आजही त्यांच्या गावाचा अधिकृत पोलीस पाटील कोण आहे,…

मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा फटका; आरवलीतील भोसले कुटुंबाची भातशेती सलग दुसऱ्या वर्षी…

 संगमेश्वर: सचिन पाटोळे  दि .१२ : – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावातील शेतकऱ्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट व निकृष्ट नियोजनामुळे मोठा फटका बसत आहे. महामार्गालगत असलेल्या भोसले कुटुंबाच्या भातशेतीत…

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; १.२३ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील आरोपी…

रत्नागिरी :नियाझ खान  दि.६: स्वतःला बेंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली…

लांजा येथील काजू फॅक्टरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत, ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांजा:प्रतिनिधी  दि.६:लांजा तालुक्यातील कोवळवाडी येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात…

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत ॲड. संग्राम देसाई यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि. ६ : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. संग्राम देसाई हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग…

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

संगमेश्वर : नियाझ खान  दि .५ :कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका संगमेश्वर अंतर्गत ग्राम शाखा आंबव-पोंक्षे यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.…