Browsing Category

महाराष्ट्र

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  दि. 23 : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक…

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 25 (जिमाका): वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नयेत व अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा…

गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. २६ मे.राज्यामध्ये पादत्राणे दुरुस्त करणारे व्यवसायिक हे रस्त्याच्या कडेला बसूनआपली सेवा देत असतात. या व्यवसायिकांना वारा, ऊन,पाऊस यापासून संरक्षण मिळावे तसेच त्याची आर्थिक उन्नतीव्हावी यासाठी सामाजिक न्याय…

शरद इंजिनिअरिंगमध्ये 25 मे रोजी इनोव्हेशन’ स्पर्धा

यड्राव : विजय धंगेकर दि. 23 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बुधुवार (ता.25) मे रोजी इनोव्हेशन 2022 या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेच आयोजन केले आहे. विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह एक…

प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांचे तज्ञांच्या मदतीने जतन करु

रत्नागिरी : अस्लम खान दि.23:- भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे.  हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी व त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात…

वीज ग्राहकांच्यात अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले संदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम

मुंबई : प्रतिनिधी दि. २३ - "राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य…

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई : नासीर शेख  दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.             राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, …

मिरजोळे येथील विमानतळासाठी भूसंपादन चर्चा यशस्वी – उदय सामंत

रत्नागिरी : अस्लम खान दि.21:- रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे.  शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत.  या संदर्भातील जमिनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी…

रत्नकृषी महोत्सवाची सांगता

रत्नागिरी : अस्लम खान दि.२२ मे - तीन दिवस चाललेला रत्न कृषी महोत्सवाची सांगता झाली .आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…

पाणीपुरवठा वरील वीज बिलापोटी महिन्याला 20 लाख भरावे लागणार

कबनूर : चंदुलाल फकीर दि २० मे .कबनूर जलस्वराज्य प्रकल्पाकडील मागील चार वर्षातील येणे देण्याचा हिशोब उपसरपंच सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मीटिंग हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला .कबनूर ग्रामपंचायत जलस्वराज्य…