Browsing Category

शासकीय

एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: प्रतिनिधी      दि.१५: या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे…

टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच : राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई: प्रतिनिधी  दि.१५: टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून सामूहिक देणगीची शक्ती अधोरेखित करणारा परिवर्तनाचा मंच आहे, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.      हॉटेल ट्रायडेंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटला राज्यभरातून प्रतिसाद: पर्यटन मंत्री शंभूराज  देसाई

            मुंबई: प्रतिनिधी  दि.१५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचा उपक्रम…

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१५: महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या…

रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१५: कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई: प्रतिनिधी दि.१५: जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर  आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन…

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर”

ठाणे: प्रतिनिधी दि.१५: आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर…

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१५: नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तआयोजित  “श्री गुरुचरित्र पारायण, ,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहची सांगता बुधवार  झाली. सप्ताह काळात श्री…

जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत – मुख्यमंत्री…

मुंबई: प्रतिनिधी दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील…

सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन : डॉ. राजेंद्र कुंभार

        सांगली: अय्यान पटेल दि.१ : भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारतीयांच्या जगण्याचा मार्ग आहे. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.…