डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती दिनानिमित्त पुरस्कार जाहीर

शिरोळ: राम आवळे दि.२५: शिरोळ तालुका व परिसरातील शेतकरी उन्नत व्हावा या ध्येयाने आयुष्याची सात दशकांहून अधिक काळ अखंड कार्य करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रांतील मानाचे…

कोरोची ग्रामपंचायतीत बाळशास्त्री जांभेकर जयंती साध्या पण प्रेरणादायी वातावरणात

कोरोची : प्रतिनिधी  दि.२५:आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कोरोची ग्रामपंचायतीत उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच…

हिरा राम हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश; १० पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२५: अशोका शिक्षण संस्था संचलित हिरा राम हायस्कूल, गणेशनगर (इचलकरंजी) येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एनएमएमएस (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शासनाच्या आर्थिक दुर्बल…

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण हीच काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानाचा सन्मान सोहळा आज माननीय राज्यपाल…

कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर; शासन आदेश आठवड्याभरात : प्रकाश आवाडे

कबनूर: हबीब शेखदर्जी दि.२५: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याची दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास आली असून येत्या आठवडाभरात कबनूर नगरपरिषदेसंदर्भातील शासन आदेश जाहीर होणार असल्याची माहिती माजी…

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे.  जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या…

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…

‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार : मंत्री डॉ.अशोक वुईके

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार मंत्री डॉ.अशोक वुईके…

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.२४: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे  मुख्यमंत्री…

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे: शालेय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२४: विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय…