आंबेडकरी विचार हिच नवनाथ रणखांबेंच्या प्रेम उठावाची प्रेरणा –

ठाणे : प्रतिनिधी दि. ६ जून :अनुभवाची गर्भधारणा झाल्याशिवाय आणि अनुभूतीच्या कळा आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. आंबेडकरी प्रेम कविता ही निखळ प्रेम कविता नसते, तर तिच्यातूनही सामाजिक बांधिलकीचा गंध दरवळत असतो. विचार…

शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ६ जून :छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा…

ऊस भुषण 2019 -2020 चा पुरस्कारश्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे सभासद व प्रगतशिल शेतकरी श्री प्रकाश…

शिरोळ : विजय घंगेकर दि. ६जून :वसंतरावदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत देण्यात येणारा ऊस भुषण 2019 -2020 चा पुरस्कार श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे सभासद व प्रगतशिल शेतकरी श्री प्रकाश विलास जाधव यांना माजी केंदीय कृषीमंत्री…

शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु; शिव विचारांचे पाईक होऊया

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 6 जून : शिवराज्यभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून शिव विचारांचे आपण…

संजय घोडावत विद्यापीठाच्या ५२ विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीमध्ये निवड

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. ६जून :शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या  मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेकट्रीकल व एरोनॉटिकल इंजिनीरिंग विभागाच्या ५२…

जवाहर साखर कारखान्यास ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार ‘

इचलकरंजी : संजय आंबे दि. ६ जून : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संस्थेकडून गाळप हंगाम सन 2020-21 मधील दक्षिण महाराष्ट्र विभागामध्ये ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार‘ पुणे येथे संपन्न…

जवाहर साखर कारखान्यास ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार’

इचलकरंजी :विजय मकोटे दि५जून :  हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संस्थेकडून गाळप हंगाम सन 2020-21 मधील दक्षिण महाराष्ट्र विभागामध्ये ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार‘ पुणे येथे संपन्न…

पर्यावरण दिनाचे औचित्य साधूत कबनूर मधील विविध संस्थामार्फत कबनूर येथे १०० झाडांचे वृक्षारोपण

कबनूर :  चंदूलाल फकीर दि. ५ जून : कबनूर ग्रामपंचायत ,महिलांची झाडांची भिशी, शांतिनाथ पतसंस्था व इंदिरा महिला पतसंस्था यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 5 रोजी नालंदा परिसर समाज मंदिर कबनूरच्या कम्पाऊंडमधील…

दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 5 जून .: कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा 50 वर्षाहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजाच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात धरणे उभारण्यात आली. सिंचन क्षेत्र वाढले आहे. पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण…

कागलच्या भूमीत महापुरुषांचे विचारांचे अनावरण –

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 5 कागल ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेली भूमी आहे. समतेचा विचार देणाऱ्या कागलच्या पवित्र भूमीत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन…