Browsing Category

रत्नागिरि

प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यावरण पूरक उद्योग जिल्हात आले असते तर लोकांचा विरोध झाला नसता!

रत्नागिरी:- मेहरुनिसा साखरतर दि ३० डिसेंबर रत्नागिरी जिल्हा राज्यात गरिबीत 13व्या क्रमांकावर असल्याचे नीती आयोगाच्या आकडेवारी वरून समोर आले आहे मात्र ही गरिबी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे असून ज्या उद्योगांना…

आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको . !शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या…

देवरुख:- 29/12/21 चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन…

राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा

आरवली: सचिन पाटोळे दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर…

फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय

कडवई. :नियाझ खान दि-24 डिसेंबर :-संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंटची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस…

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट

रत्नागिरी: मुजीब खान  दि 24 रत्नागिरी  येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…

राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर यांना जिल्हाध्यक्ष पद देण्याची मागणी

संगमेश्वर :वहाब दळवी दि.4 संगमेश्वर तालुक्यातील  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री. सहदेव देवजी बेटकर यांचे राष्ट्रवादी पक्षाचे  कट्टर व एकनिष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हात नावलौकिक आहे गेले वीस ते पंचवीस ते वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे काम…

संगमेश्वर कुणबी भवन पायाभरणी कार्यक्रम थाटामाटात साजरा

आरवली:-सचिन पाटोले दि : 30 संगमेश्वर नजीकच्या आंबेडखुर्द येथे  29 ऑक्टोबर रोजी कुणबी भवन पायाभरणी समारंभात मोठ्या उत्साहात व दणक्यात पार पडला.यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात कुणबी समाजाच्या प्रलंबीत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न…